या चार जिल्ह्याला मिळणार 61 कोटीची नुकसानभरपाई, यात तुमचा जिल्हा आहे का

या चार जिल्ह्याला मिळणार 61 कोटीची नुकसानभरपाई 2022

राज्य सरकारकडून २०२२ च्या शेती पिकांच्या नुकसानभरपाई साठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीचे वाटप राज्यातील चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे. सन 2022 मध्ये या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या चार जिल्ह्यामध्ये अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. याबाबत सरकारने काढला शासन निर्णय याबाबतचा शासन … Read more

बळीराजाला आता मिळणार शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card), मिळतील असंख्य लाभ

शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी कार्ड (Farmer Id Card), मिळतील असंख्य लाभ

देशातील शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र शासन नेहमीच अनेक महत्वाकांक्षी योजना राबवत असते. शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक दृष्टीने मदत होऊन त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सरकार नेहमीच कटिबद्ध असते. आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सगळ्या शेतकऱ्यांना आता शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) मिळणार असून या कार्डचे अनेक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आगामी काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांना … Read more

राज्य सरकार आता मुलींना देणार 20 हजार रुपये, कन्यादान योजना कार्यान्वित

राज्य सरकार आता मुलींना देणार 20 हजार रुपये, कन्यादान योजना कार्यान्वित

आता राज्य सरकार मुलींना कन्यादान योजना अंतर्गत 20 हजार रुपयांची घसघशीत मदत देणार आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात. मुलींना सुद्धा लाभ मिळेल यासाठी सुकन्या समृद्धी योजना, माझी लाडकी बहिण योजना, मातृत्व वंदन योजना यांसारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे कन्यादान योजना. या … Read more

कोथिंबीर महागला, एक किलोची जुडी तब्बल 400 रुपयांना

कोथिंबीर महागला

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी राज्यात भाजपाला महागण्यास कारणीभूत ठरत आहे. पालेभाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याने आवक घटली असून रविवार दि.८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागच्या वर्षी टमाटरने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले होते. तसेच यावर्षी कोथिंबीरच्या … Read more

पीएम किसान मानधन योजना जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सारख्या 5 योजना जाणून घ्या

पीएम किसान मानधन योजना 2024 केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वेळोवेळी अनेकानेक कल्याणकारी योजना राबवत असते. बळीराजाला आर्थिक सुरक्षा देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनांचा उद्देश असतो. पीएम किसान सन्मान निधी योजना, किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या अनेक योजना केंद्र सरकारद्वारे सध्या कार्यान्वित आहेत. आता एक नवीन योजना सुरू झाली … Read more

गाढवाचे दूध विक्रीतून शेतकरी महिन्याला कमावतो 3 लाख रुपये

गाढवाचे दूध विक्रीतून शेतकरी महिन्याला कमावतो 3 लाख रुपये

सरकारी नोकरी आपल्या देशात एक दुष्कर स्वप्न आहे असेच म्हणावे लागेल. पण नोकरीच्या नदी न लागता एक शेतकरी गाढवाचे दूध विकून महिन्याला चक्क 3 लाखाहून अधिक नफा कमावत आहे, गावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही. गाय, म्हैस, शेळीपालन करण्याइतकेच सोप्पे हे गाढव पालन असते. योग्य मार्गदर्शन घेऊन गाढव पालन केल्यास तो आर्थिक प्रगतीसाठी मोलाचा दगड … Read more

ठिबक सिंचन योजनेचा रखडलेला निधी मंजूर, मोफत गॅस सिलिंडर मिळणार, शासनाचा जीआर आला

अन्नपूर्णा योजना, ठिबक सिंचन योजना साठी नवीन शासन निर्णय

राज्य सरकारच्या 2 कल्याणकारी योजनांसाठी नवीन जीआर निघाला असून या दोन्ही जी आर मध्ये संबंधित लाभार्थांसाठी आनंदाची बातमी आहे. ठिबक सिंचन योजनेचा रखडलेला 123 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आता अन्नपूर्णा योजने अंतर्गत मोफत गॅस सिलिंडर सुद्धा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने या संदर्भात 2 वेगवेगळे जीआर काढले असून त्यानुसार … Read more