कामाची बातमी! गुणवाडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सध्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशा पार्श्वभूमीवर गुणवाडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी आवश्यक पाणी मिळणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली … Read more