मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना: ७.५ HP पर्यंतच्या कृषीपंपांना १२ तास मोफत वीज; ४८ हजार कोटींची थकबाकी माफ
राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना‘ अंतर्गत ७.५ एचपीपर्यंतच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ४८,००० कोटी रुपयांची जुनी थकीत वीजबिलाची रक्कम माफ करून लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे … Read more