उल्हासनगरकरांना दिलासा; मुद्रांक शुल्क अभय योजनेला ३० दिवसांची मुदतवाढ
उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ला विशेष बाब म्हणून ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. केवळ प्रलंबित प्रकरणांसाठी लागू ही मुदतवाढ केवळ योजनेच्या विहित कालावधीत अर्ज केलेल्या आणि … Read more