अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; ₹23.33 कोटींची मदत मंजूर
जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन … Read more