धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांवर संकटाचे सावट; कमी पावसामुळे ५० ते ६०% पिके मुकण्याची शक्यता
खरीप हंगाम २०२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य रणजागजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना पत्र लिहून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांची तातडीने पाहणी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात कमी पावसामुळे पिकांवर होणारे विपरीत परिणाम, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादनातील घट यांचा आढावा घेऊन … Read more