बारावी उत्तीर्ण शेतकऱ्यांना ‘शेतकरी मित्र’ बनण्याची संधी; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्रांची निवड होणार
कृषी विभागाच्या विविध योजना आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘आत्मा’ योजनेंतर्गत राज्यभरात ११ हजार ५८७ शेतकरी मित्रांची निवड करण्यात येणार आहे. अनुभवी, प्रयोगशील तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र निवडला जाणार असून, संबंधित सहाय्यक … Read more