तुकड्यातील जमिनींचे व्यवहार होणार नियमित; लाखो जमीनधारकांना मोठा दिलासा, फेरफार नोंदीचा मार्ग मोकळा
दिलासादायक बातमी: तुकड्यातील जमिनींचे व्यवहार नियमित होणार महाराष्ट्रातील तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या जमीनधारक आणि खरेदीदारांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या झालेल्या जुन्या जमीन व्यवहारांना ठरावीक अटी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नियमित करण्याचा मार्ग शासनाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. त्यामुळे व्यवहार झाल्यानंतरही रखडलेल्या फेरफार नोंदी, मालकी … Read more