महिला शेतकरी गटांना अवजार बँकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत गावस्तरावर ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावांतील महिला शेतकरी गटांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे. अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या उच्च किमतीमुळे उद्भवणाऱ्या समस्येवर … Read more