डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्ज नूतनीकरणासाठी मुदतवाढ; ३० सप्टेंबरपर्यंत संधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. समाज कल्याण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेच्या अर्ज नूतनीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना अर्ज नूतनीकरण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील … Read more