या जिल्ह्यातील 2 हजार महिला करतात यशस्वी सेंद्रिय शेती, मिळते प्रचंड उत्पादन
सेंद्रिय शेती करून बचत गटाच्या महिलांनी केली आर्थिक उन्नती : आजच्या या ग्लोबल वॉर्मिगच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे हे अनिश्चितता आणि धोकादायक असल्याचे चित्र दिसून येते मात्र अशाही परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील काही गावांमध्ये महिलांच्या बचतगटांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला. पण ही सुरुवात सोपी नव्हती. शेतीचे बहुतांश व्यवहार आणि निर्णय घरातले … Read more