मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती

मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती

राज्यातील अनेक क्षेत्रे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अवस्थेत आहेत. त्यात चंद्रपूर हा जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे. या मात्र या जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या शेतीला रामराम ठोकून मिरचीची शेती करून लाखो रुपये कमाविण्यास सुरूवात केली आहे. राजुरा हे गाव वर्धा नदीच्या काठावर असल्यामुळे पुर क्षेत्र आहे. नदीच्या पुरामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे पीक वाहून जाते. या सर्व संकटांवर … Read more

पिकांच्या नुकसानीची रिमोट सेन्सर पद्धतीने पाहणी होणार, आता वेळेवर मिळणार पीकविमा

पिकांच्या नुकसानीची रिमोट सेन्सर पद्धतीने पाहणी होणार, आता वेळेवर मिळणार पीकविमा

पीकविमा मिळण्यास विलंब होणे शेतातील पीक नुकसानीची पाहणी करण्यात अडचणी येणे यांसारख्या समस्यांतून आता शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. कारण पारंपरिक पीक नुकसानीची पद्धत आता हद्दपार होणार असून त्याऐवजी आता पिकांच्या नुकसानीची रिमोट सेन्सर पद्धतीने पाहणी होणार असून परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर पीकविमा मिळण्यास मदत होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होते पिकांचे नुकसान आजच्या या निसर्गाचा पुरता असमतोल … Read more

बारामती कृषी प्रदर्शन 2025 आजपासून सुरू

बारामती कृषी प्रदर्शन 2025

बारामती हे शहर पवारांचं राजकीय क्षेत्र. शेती व्यवसाय हा खऱ्या अर्थाने सार्थक ठरविणारा हा राज्यातील महत्वाचा भाग. तर या बारामतीमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडून बहुप्रतिक्षित असे बारामती कृषी प्रदर्शन 2025 दिनांक 16 जानेवारी रोजी सुरू झाले असून हे बारामती कृषी प्रदर्शन 2025 या वर्षी 4 दिवस चालणार आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीमार्फत … Read more

अजित पवार यांचा गोठा, फार्महाऊस आणि गांडूळ खत प्रकल्प

अजित पवार यांचा गोठा, फार्महाऊस, गोबर गॅस आणि गांडूळ खत प्रकल्प

अजित पवार यांचा गोठा आणि शेती : माणसं मातीशी नाळ जोडलेली असावी लागतात. काही माणसे कितीही मोठी झाली तरी आपली संस्कृती आपल्या चालीरिती सोडत नाहीत. आज आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गोठा जवळून अनुभवणार आहोत. अजितदादा पवार यांचे शेतीप्रेम काही जगाला नवीन नाही. आधीपासून शेतीविषयी अत्यंत जवळीक असलेला हा माणूस आजही शेतीत रमतो. अजितदादा पवार … Read more

या जिल्ह्यातील 2 हजार महिला करतात यशस्वी सेंद्रिय शेती, मिळते प्रचंड उत्पादन

या गावातील महिला करत आहेत यशस्वी सेंद्रिय शेती, मिळते प्रचंड उत्पादन

सेंद्रिय शेती करून बचत गटाच्या महिलांनी केली आर्थिक उन्नती : आजच्या या ग्लोबल वॉर्मिगच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे हे अनिश्चितता आणि धोकादायक असल्याचे चित्र दिसून येते मात्र अशाही परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील काही गावांमध्ये महिलांच्या बचतगटांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला. पण ही सुरुवात सोपी नव्हती. शेतीचे बहुतांश व्यवहार आणि निर्णय घरातले … Read more

…अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद

करा या गोष्टींची पूर्तता अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद

तात्काळ करा या पूर्तता, अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद : राज्यांतील असंख्य विधवा, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त गरजू लोकांना त्यांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना मार्फत अनुदान देण्यात येतं. मात्र या योजनेच्या कार्यपद्धतीत आता बदल झाला असून काही महत्वाचा गोष्टींची लाभार्थ्यांना पूर्तता करणे आवश्यक आहे,अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा … Read more

शेतात जाण्यासाठी रस्ता 2 दिवसांत मिळवा, दादागिरी सहन करू नका

शेतात जाण्यासाठी रस्ता 2 दिवसांत मिळवा, दादागिरी सहन करू नका

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? जाणून घ्या हा कायदा : महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील जवळपास 70 टक्के लोक हे शेतकरी आहेत. बऱ्याच वेळा शेतकरी शेताच्या रस्त्याच्या भांडणातून एकमेकांचे मुडदे पाडायला सुद्धा कमी करत नाहीत. अशावेळी जे गरीब आणि मवाळ स्वरूपाचे शेतकरी असतात, त्यांच्यावर भांडखोर असलेले शेजारी शेतकरी रस्ता न देऊन एकप्रकारे अन्याय करत असतात. … Read more