मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती
राज्यातील अनेक क्षेत्रे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अवस्थेत आहेत. त्यात चंद्रपूर हा जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे. या मात्र या जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या शेतीला रामराम ठोकून मिरचीची शेती करून लाखो रुपये कमाविण्यास सुरूवात केली आहे. राजुरा हे गाव वर्धा नदीच्या काठावर असल्यामुळे पुर क्षेत्र आहे. नदीच्या पुरामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे पीक वाहून जाते. या सर्व संकटांवर … Read more