…अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद
तात्काळ करा या पूर्तता, अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद : राज्यांतील असंख्य विधवा, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त गरजू लोकांना त्यांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना मार्फत अनुदान देण्यात येतं. मात्र या योजनेच्या कार्यपद्धतीत आता बदल झाला असून काही महत्वाचा गोष्टींची लाभार्थ्यांना पूर्तता करणे आवश्यक आहे,अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा … Read more