अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय आहे खास? जाणून घ्या कृषी तरतुदींची संपूर्ण माहिती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखला जात आहे. देशभरातील शेतकरी वर्ग या अर्थसंकल्पाकडे उत्सुकतेने पाहत होते, कारण मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष तरतुदी करण्याचे संकेत दिले होते. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी … Read more