हरभरा-तिळ आंतरपीक नियोजन; पूर्वमशागत पासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन
बदलत्या हवामानाने शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत, पण त्याचबरोबर नव्या संधीही घेऊन आल्या आहेत. खरीप हंगामातील अवकाळी पाऊस आणि रोगराईमुळे सोयाबीन, मुग, उडीद यांसारख्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे. परंतु, आता सगळीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्यास मोठी चालना मिळत आहे. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे – … Read more