पॅरामेट्रिक पिक विमा योजना: शेतकऱ्यांचे हवामान जोखीम विरुद्धचे सुरक्षा कवच
जागतिक हवामान बदलामुळे भारतीय शेतीवर नेहमीच धोका कोसळत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, बेमोसमी पाऊस यांसारख्या घटना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी गंभीर आव्हान बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार एक क्रांतिकारी उपाययोजना घेऊन आली आहे – हवामानावर आधारित पीक विमा योजना. ही पॅरामेट्रिक विमा योजना शेतकऱ्यांना हवामानाच्या अनिश्चिततेपासून संरक्षण देणारी एक अभिनव रचना आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत क्रांती … Read more