कर्जमाफी देण्यास नकार दिल्यामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन
राज्यातील शेतकरी समुदाय सध्या प्रचंड अस्वस्थ आहे. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास नकार दिल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे ठोस आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. या आश्वासनाच्या जोरावरच ते सत्तेत आले. परंतु, सत्तेत येताच सरकारने आपला शब्द फिरवला आणि कर्जमाफी देण्यास नकार … Read more