सामूहिक शेततळे योजना 2026 साठी अर्ज सुरू! शेतकऱ्यांना 75% अनुदान; ₹4 लाखांच्या प्रकल्पावर ₹3 लाख मिळणार

सामूहिक शेततळे योजना 2026 साठी अर्ज सुरू! शेतकऱ्यांना 75% अनुदान; ₹4 लाखांच्या प्रकल्पावर ₹3 लाख मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी साठवण आणि सिंचन सुविधा मजबूत करण्यासाठी कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2026-27 अंतर्गत सामूहिक शेततळे योजना 75 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ₹4 लाखांपर्यंतच्या प्रकल्पावर ₹3 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले … Read more

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना | ₹5 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना | ₹5 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना 2026 साठी असा करा अर्ज अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) मार्फत प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्ज सुरू झाले आहेत. या योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना उद्योग, व्यवसाय किंवा स्वयंरोजगारासाठी … Read more

दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी अर्ज सुरू! पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था आणि नियोक्त्यांना सुवर्णसंधी

दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी अर्ज सुरू! पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था आणि नियोक्त्यांना सुवर्णसंधी

दिव्यांग व्यक्तींच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने ‘दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार 2026’ जाहीर केले आहेत. या पुरस्कारासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO), नियोक्ते आणि कर्मचारी यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले … Read more

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिषद व प्रशिक्षण | 22 जुलै रोजी वर्धा येथे आयोजन

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी परिषद व प्रशिक्षण कार्यक्रम | 22 जुलै रोजी वर्धा येथे आयोजन

वर्धा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी परिषद व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, आधुनिक केळी लागवड, मूल्यसाखळी विकास, बाजारपेठ, वाहतूक आणि उत्पन्नवाढीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै रोजी वर्धा येथे हा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या … Read more

घरबसल्या परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवांचा लाभ घ्या; लायसन्स आणि वाहन सेवांसाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही

घरबसल्या परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवांचा लाभ घ्या; लायसन्स आणि वाहन सेवांसाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही

आता मिळणार घरबसल्या परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवांचा लाभ वाहनचालक आणि वाहनमालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परिवहन विभागाने नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘सारथी 4.0’ (Sarathi 4.0) आणि ‘वाहन 4.0’ (Vahan 4.0) या आधुनिक ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केल्या आहेत. या प्रणालीद्वारे वाहन परवाना (Driving Licence) आणि वाहन नोंदणीशी संबंधित अनेक सेवा … Read more

महा-उपलब्धी ॲप(MAHA-UPLABDHI APP) सुरू! निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या मिळणार सर्व सेवा; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

महा-उपलब्धी ॲप(MAHA-UPLABDHI APP) सुरू! निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या मिळणार सर्व सेवा; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. वित्त विभागाने विकसित केलेले महा-उपलब्धी ॲप (MAHA-UPLABDHI APP) 1 जुलै 2026 पासून राज्यभर कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा आता एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोषागार कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी … Read more

कृषी विभागाची मोफत ‘डिजिटल शेतीशाळा’ सुरू; घरबसल्या शिका आधुनिक शेती व तंत्रज्ञान

कृषी विभागाची मोफत 'डिजिटल शेतीशाळा' सुरू; घरबसल्या शिका आधुनिक शेती व तंत्रज्ञान

लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे. बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे योग्य व्यवस्थापन करणे आणि शेतकऱ्यांचा शेतीवरील एकूण उत्पादन खर्च कमी करणे या दुहेरी उद्देशाने कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने … Read more