मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम‘ योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या योजनेत जिल्ह्याने विदर्भ प्रदेशात प्रथम क्रमांक तर संपूर्ण राज्यात सहावे स्थान पटकावले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी जिल्ह्याला १६०० कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे लक्ष्य होते, परंतु नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने बँकांकडे एकूण २४८० कर्ज प्रकरणे पाठवली आहेत. यातील ५११ … Read more