अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचे ढग गडद होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा काळ चिंतेचा ठरला असून, अकोला, जालना, बुलढाणा, वाशिम, सातारा यांसारख्या जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा कहर संपूर्ण महाराष्ट्रात पसरला असून या अवकाळी पावसाने … Read more