खुशखबर! राशन वर मिळणारे तांदूळ होणार बंद, त्याऐवजी मिळणार या 9 वस्तू
केंद्र सरकारच्या वतीने देशातील सुमारे 90 कोटी कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत राशन धान्याचे वाटप करण्यात येत असते. त्यामुळे मुख्यत्वे गहू, तांदूळ, साखर आणि तेल हे घटक असतात. आता केंद्र सरकारने तांदूळ वितरण बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून गरीब देशातील जनतेचे आरोग्य सुधारावे यासाठी तांदळाऐवजी आता वेगवेगळ्या 9 जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. … Read more