अतिवृष्टीने पुरता हतबल झालेला शेतकरी अन् कर्जमाफीची योग्य वेळ
मराठवाड्याच्या मातीत यावर्षी कोसळलेला पाऊस केवळ पाऊस नसून एक प्रलयच होता. ज्या भागात वर्षानुवर्षे दुष्काळाने शेतकऱ्यांचे जीवन नरक केले आहे, त्याच भूमीवर आता मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकरी आता स्वतःला प्रश्न विचारत आहे – आता नक्की कर्जमाफीची योग्य वेळ आली आहे का? पाच वर्षे मशागत केलेल्या मोसंबीच्या बागा नष्ट झाल्या आहेत, मातीऐवजी खडक दिसत … Read more