सीबीआरटीआय तर्फे मधमाशीपालन प्रशिक्षण बाबत माहिती
मधमाशीपालन ही केवळ एक शेतीची पद्धत नसून, पर्यावरण संतुलन, आर्थिक विकास आणि ग्रामीण सक्षमीकरणाची एक प्रभावी साधन आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात मधमाशीपालनाने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मध, रॉयल जेली, मेण, परागकण यांसारख्या उत्पादनांमधून मिळणारे उत्पन्न केवळ आर्थिक फायदा देईनासे, ते जैवविविधतेच्या संरक्षणातही मदत करतात. खादी व ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) अंतर्गत कार्यरत … Read more