विद्यार्थ्यांना दिलासा; या योजनेत उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द
महाराष्ट्रातील एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा सुधारणा महाराष्ट्र शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीत एक निर्णायक बदल केला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, या योजनांसाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात आली आहे. ही ऐतिहासिक पाऊल एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या … Read more