तुकडेबंदी कायदा: शेती जमिनींच्या विभाजनावरील नियंत्रण आणि सुधारणा
तुकडेबंदी कायदा हा महाराष्ट्रातील शेती जमिनींच्या अनियंत्रित विभाजनाला प्रतिबंध करणारा एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश शेतीच्या उत्पादकता वाढविणे, जमिनींचे लहान-लहान तुकडे होऊ न देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे . १९४७ साली अंमलात आलेल्या या कायद्याला “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७” असे … Read more