ही चूक होण्याची भिती, अस झाल तर पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होणार
मोदी सरकारने 2016 साली शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि सहाय्यकारी ठरत आलेली आहे. मात्र पीएम किसान ची वेबसाईट आल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांची चुकून एक चूक होत आहे. ज्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होत आहेत. घाबरु नका मात्र तुमच्या हातून सुद्धा ही चूक होऊ नये … Read more