शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजन मध्ये मिळणार दूध अंडी आणि केळी

शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात मिळणार दूध अंडी आणि केळी

शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन बाबत एक महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आहारात आता दूध, अंडी आणि केळी यांचा समावेश असणार आहे. बालवयीन तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांना सकस आहार मिळून त्यांचे पोषण व्हावे या दृष्टीकोनातून सरकार आहारविषयक नवीन नवीन योजना घेऊन येत असते. दिनांक 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील … Read more

महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन, असा करा अर्ज

पिएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना 2024, संपुर्ण माहिती

देशातील असंख्य महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव विश्वकर्मा शिलाई मशीन योजना असून ज्या महिलांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे, त्यांच्यासाठी ही घरून काम करण्यासाठी तसेच गरजू महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. मशीन खरेदी करण्यासाठी पैसे शासनाकडुन देण्यात येणार आहेत.. अशा प्रकारे … Read more

करटोली वनस्पतीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व, एक गुणकारी वनस्पती अनेक व्याधींवर पडते भारी

करटोली वनस्पतीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व

सर्वगुणसंपन्न असे एकाच शब्दात वर्णन केल्या जाऊ शकेल अशी भाजी म्हणजे रानकारली ची भाजी. ताप, सर्दी, खोकला या व्हायरल विकारांपासून ते हत्तीरोग दमा, विषबाधा या जटिल समस्यांवर गुणकारी औषध म्हणजे करटोली ची भाजी. आपल्या आहारात समाविष्ट केलीच पाहिजे अशी करटोली ची भाजी. बाजारात विकायला गेलो तर खूप भाव येईल अशी करटोली ची भाजी. आज या … Read more

साडे तीन एकरात डाळिंब शेतीतून कमवले तब्बल 64 लाख रुपये

डाळिंब शेतीतून घेतले 62 लाखाचे उत्पन्न यशस्वी शेतकरी 2024 2924

शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटल जातं. पण सध्याच्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांच्या शेती उत्पन्नाचा काही भरवसा राहिला नाही. त्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना आपण सर्वांनी पाहिले आहे. पण आज आपण संकटांवर मात करून जिद्दीने अन् मेहनतीने डाळिंब शेतीतून करोडपती झालेल्या शेतकरी बांधव नितीन गायके यांची यशोगाथा थोडक्यात बघणार आहोत. कन्नड येथील साडेतीन … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत दुप्पट वाढ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना संपूर्ण माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कार्यान्वित करण्याचे मुख्य कारण म्हणजे अनुसुचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आर्थिक मदत स्वरूपात शेतात विहीर बांधण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. आणि त्यांना त्यांच्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेता यावे तसेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ही महत्वाकांक्षी योजना … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश साठी असा करा ऑनलाईन अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया संपुर्ण माहिती

विद्यार्थी मित्रांनो, आपण जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छित असाल तर आपल्याला 31 ऑगस्ट पूर्वी https://hmas.mahait.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना आपली काही चूक होऊ नये, तसेच अर्ज अगदी भरणे सुलभ व्हावे, या उद्देशाने आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचं … Read more

योजनादूत (Yojna Doot) online apply प्रक्रिया, 2 ऑक्टोबर शेवटची तारीख

योजनादूत (Yojna Doot) online apply

योजनादूत (Yojna Doot) online apply भरती प्रक्रिया 2024 लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आता योजनादूत नोकरीच्या स्वरूपात लाडक्या भावांसाठी सुद्धा एक रोजगार विषयक बातमी देऊन एक अनमोल गिफ्ट दिले आहे. तब्बल 50 हजार बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाकडून 300 कोटी रुपयांच्या … Read more

“या” भूमीहीन लोकांना सरकारकडून मिळत आहे 4 एकर शेती,असा करा अर्ज,

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2024 संपूर्ण माहिती धुळे जिल्हा

ज्यांच्याकडे शेती नाही अशा भूमिहीन लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नियमांत बसणाऱ्या भूमिहीन नागरिकांना सरकारकडून (१०० टक्के अनुदान) मोफत 4 एकर शेत किंवा 2 एकर बागायत शेत मिळते. या योजनेचे अर्ज करण्यास प्रारंभ झला असून सदर योजनेचालाभ घेण्यासाठी इच्छुक भूमिहीन … Read more

इंजिनीअरिंग सोडून सुरू केले शेळीपालन, आज पठ्ठ्या कमावतोय वर्षाला सव्वा कोटी

यशस्वी शेळीपालन करणारे लक्ष्मण टकले यांचा यशस्वी शेळीपालन व्यवसाय, कमावतात वर्षाला सव्वा कोटी रूपये

आजकाल देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना लाखो इंजिनीयर कामाच्या शोधात भटकत असताना स्वतः यशस्वी इंजिनिअर असूनही ते क्षेत्र सोडून शेळीपालन करण्याचा निर्णय घेऊन आज वर्षाला सव्वा कोटी पेक्षा जास्त कमाई करणाऱ्या एका मेहनती व्यक्तीबद्दल एक प्रेरणास्थान म्हणून हा लेख आहे. महाराष्ट्रातील लक्ष्मण टकले यांनी शेळी पालनाला एका नव्या उंचीवर नेऊन कोट्यवधी रुपयांची कमाई … Read more

झाड तोडल तर होईल पन्नास हजाराचा दंड, शासनाचा महत्वाचा निर्णय

खबरदार! झाड तोडल तर होईल पन्नास हजाराचा दंड, शासनाचा महत्वाचा निर्णय

पर्यावरण संरक्षण बद्दल राज्य सरकार आता सख्त असून विनापरवानगी झाड तोडले तर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार आता विना परवानगी झाड तोडल्यास आता … Read more

error: Content is protected !!