फळपिक विमा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
फळपिक विमा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आली जवळ महाराष्ट्रातील फळउत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला नैसर्गिक आपत्तीचा धोका नेहमीच असतो. चक्रीवादळे, अतिवृष्टी, गारपडा, दुष्काळ यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी पडू शकते. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाची **हवामानावर आधारित फळपीक विमा योजना** ही एक महत्त्वाची कल्पना आहे. या योजनेअंतर्गत, नैसर्गिक आपत्तीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याद्वारे … Read more