प्लास्टिक फुलांवरील बंदीमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार
राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटाची गंभीर छाया पसरली आहे. या संकटाचे मूळ कारण म्हणजे सण, उत्सव आणि सजावटीसाठी वापरली जाणारी प्लास्टिकची कृत्रिम फुले. या कृत्रिम फुलांच्या अतिरेकी वापरामुळे नैसर्गिक फुलांची मागणी झपाट्याने घसरत आहे, परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळू शकत नाही. तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी या समस्येकडे राज्याचे लक्ष वेधून … Read more