विना नांगरणी शेती करून तुरीचे भरघोस उत्पादन घेणारा शेतकरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील दीपक जोशी हे शेतकरी आजच्या कृषी क्षेत्रातील एक वेगळे नाव आहे. सात वर्षांपासून त्यांच्या शेतात नांगरणी, खुरपणी किंवा तणनाशकाचा वापर झाला नसूनही तूरचे पीक भरघोस येते आहे. हे सर्व शक्य झाले आहे विना नांगरणी शेतीतील तूर लागवड या पद्धतीमुळे. जेव्हा अनेक शेतकरी पारंपरिक शेतीपद्धतींच्या अडचणींना तोंड देत आहेत, … Read more