रत्नागिरी जिल्ह्यात बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार संधी
रत्नागिरी जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने हे आयोजन केले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा म्हणून हा कार्यक्रम ओळखला जातो. स्थळ आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण … Read more