ऑगस्ट नंतरची नुकसानभरपाई चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मंजूर
राज्यात जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व पावसाने शेतकरी समुदायावर गंभीर परिणाम केला आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील २० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट नंतरची नुकसानभरपाई चार जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरत आहे. पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असून शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच मदत मिळेल असे … Read more