हिंगोली जिल्ह्यात सेवादूत प्रणाली सुरू; प्रशासकीय कामे आता घरबसल्या होणार
१५ ऑगस्ट २०२५ हा दिवस हिंगोली जिल्ह्याच्या प्रशासनिक इतिहासात एक सुवर्णाक्षरी दिवस म्हणून कोरला जाईल. या दिवशी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यात सेवादूत प्रणाली या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ही प्रणाली केवळ तंत्रज्ञानाचा वापर नसून, ती सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी एक क्रांती आहे. नागरिकांना शासकीय सेवा विनासायास व वेळेत मिळणे हे … Read more