पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत हरभरा बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न
मोफत हरभरा बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. गोदावरी नदीच्या महापुराने काठावरील शेतकऱ्यांची शेते पूर्णतः नष्ट झाली तर गावागावातील नद्या, ओढे आणि नाले मर्यादा ओलांडून वाहिल्याने शेतातील पिकांसोबत मातीचाही मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना कधीही भरून न येणारे नुकसान सोसावे लागत आहेत. अशा या … Read more