महारेशीम अभियान-२०२६ काय आहे? रेशिम उत्पादक शेतकऱ्यांना होतील हे फायदे
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत रेशीम उद्योगाला अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ‘महारेशीम अभियान-२०२६’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली असून, ही मोहीम शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि ग्रामीण विकासासाठी मीलाचा दगड ठरणार आहे. राज्यातील अनुकूल हवामानामुळे तुती लागवड आणि टसर रेशीम उत्पादनाला … Read more